
अपात्र शेतकऱ्यांनाही मिळणार सन्मान..!
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जाचक अटींमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांनाही सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुढे सरसावले आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. यापूर्वी [पुढे वाचा…]